2,99 €
भारतीय समाजाचे वैचारिक भरणपोषण आपले संत, ऋषीमुनी आणि महापुरुषांनी केले आहे. त्यांनी आपल्या आचरणातून समाजापुढे महान आदर्श उभे केले. त्यांची चरित्रे ही कायमच समाजाला स्फूर्ति देत असतात, नैतिक आचरणाची शिकवण देत असतात. कृष्णाच्या लीला, राधाकृष्णाची प्रेमकथा आजही समाजमानसात दृढ आहे याचे श्रेय सूरदासांना आहे. गीतेतील आत्मसमर्पणाचा संदेश सूरदासांनी सोप्या, साध्य...
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storyside IN |
EAN | 9789391558789 |